
सप्तपदी
धर्म शास्त्रानुसार मनुष्य जिवनाचे सोळा प्रमुख़ संस्कार सांगितले आहेत.त्यातील सग़ळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह. वधू-वराचे जीवन सुखी व्हावे यासाठी सात वचन घेतले जातात. होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून वराने वधूला चालवायचे असते. एकेका राशीवर एकेक पाऊल – व तेही उजवे पाऊल – ठेवायचे. ही सात पावले म्हणजेच सप्तपदी. त्यानंतरच विवाह संस्कार पूर्ण होतो.
ठिकाण आणि दक्षिणा:
1 गुरुजी | |
डोंबिवली | 1100/- |
ठाणे ते दादर | 2100/- |
पनवेल | 2100/- |
नवी मुंबई | 2100/- |
वेस्टर्न | 2100/- |
टिटवाळा ते कसारा | 2100/- |
बदलापूर ते कर्जत | 2100/- |
सामग्री (गुरुजींच्या दक्षिणे व्यतिरिक्त) | 500/- |